Policewarrant admin

Pune Mahanagarpalika पुणे महापौर निवडणुकीत आघाडी फुटली? शिवसेना नेत्याचा काँग्रेसवर भाजप संगनमताचा आरोप

पुणे -प्रतिनिधी महापालिका (Pune Mahanagarpalika)निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. पराभवानंतर शिवसेना (उभट) चे निवडणूक प्रमुख वसंत मोरे यांनी काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांच्यावर भाजपशी संगनमत केल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रभाग ३८ मधून लढलेल्या मोरे यांचा भाजपच्या व्यंकोजी खोपडे यांनी १,१०० मतांच्या फरकाने पराभव केला. या अप्रत्यक्ष पराभवानंतर आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची झोडपुड सुरू झाली…

Read More

Pramod nana bhangire जनतेच्या श्वास, विकासाचा ध्यास, प्रमोद नाना भानगिरे यांचा सेवाप्रवास

प्रिया गायकवाड पुणे शहराच्या नकाशावर झपाट्याने वाढणारा आणि विस्तारत जाणारा भाग म्हणजे हडपसर. एकेकाळी ओसाड, गावपणाची छटा असलेला हा परिसर आज माहिती तंत्रज्ञान उद्योग, व्यावसायिक संकुलं, शैक्षणिक संस्था आणि द्रुतगतीने होणाऱ्या शहरीकरणामुळे बहुचर्चित ठरला आहे. इतक्या वेगाने बदलणाऱ्या भागाला वेळीच सक्षम नेतृत्वाची गरज होती, जे केवळ राजकारणात सक्रिय राहील असं नव्हे, तर भागाचा चेहरामोहरा बदलवण्यासाठी…

Read More

Interview अपयशाने खचून न जाता नव्याने यश मिळवूया वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट पाच हेमंत पाटील

पुणे – प्रिया गायकवाड आपल्या हातात वेळ कधीच नसते. असते ती केवळ संधी. मिळालेल्या आयुष्यात वेळ कितीतरी संधी देत राहते. आपण स्वतः हे ठरवायचे कि कोणती संधी घ्यावधी आणि कोणती सोडायची, तुम्हाला मिळालेला संधीचे सोने कराअपयशाने खचून न जाता सातत्याने जो प्रयत्न करतो त्याला यश नक्कीच मिळते. २००२ साली मी एमपीएससी स्पर्धा परीक्षा पास झालो…

Read More

Interview सोशल मीडियाचा अतिवापर हा तरुणांसाठी घातक – वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील

पुणे – प्रिया गायकवाड प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे, हे वाक्य आता जुन झाल आहे. शाळेत जाणाऱ्या प्रत्येकाकड़ म ोबाईल आहे, अस म्हणल तर वावग ठरणार नाही, अस म्हणाव लागेल. पण, मोबाईल व सोशल मिडीयातून तरुण पिढी दिशाहीन होत आहे. तर, गुन्हेगारीच्या विळख्यातही न कळत ती आडकली देखील जात आहे. त्याम के सोशल मिडीयाचा अतिवापर…

Read More

Interview तर, तुम्ही जग बदलू शकता – समाजकल्याण सहाय्यक आयुक्त विशाल विशाल लोंढे

प्रिया गायकवाड पुर्वीच्या काळात शिक्षणाचे महत्वही नव्हते आणि सहज शिक्षणाचा लाभही मिळत नव्हता किंवा घेता येत नव्हता, पण, ज्यांच्याकडे शिक्षण होत त्यांच्यातील आत्मविश्वास प्रचंड दिसून यायचा आणि त्या उलट ज्यांच्याकडे शिक्षण नाही, त्यांच्यात आत्मविश्वासाची कमी जाणतयत असत. त्यामुळे चाकरी करणाऱ्यांची संख्या जास्त होती, माहिला तर चूल आणि मूलयाच नियमात असत. पण, अशा काळात डॉ. बाबासाहेब…

Read More