Atrocities Act : अ‍ॅट्रोसिटी कायद्यात मोठा बदल! आता एफआयआर दाखल होताच अटक नाही, आधी चौकशी नंतरच कारवाई

पुणे – प्रतिनिधी अ‍ॅट्रोसिटी कायद्याचा (Atrocities Act) गैरवापर थांबवण्यासाठी महत्त्वाचे बदल लागू झाले असून आता तक्रार दाखल झाल्यावर तात्काळ अटक होणार नाही, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Maharashtra Politics) यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. चौकशीत गुन्हा सिद्ध झाल्यासच अटक केली जाईल, कोणावरही विनाकारण अन्याय होणार नाही असा या बदलाचा उद्देश आहे.(SCS TAct) पूर्वीची व्यवस्था काय…

Read More