Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडच्या वाढत्या लोकसंख्येसाठी मेट्रो, पाणीपुरवठा आणि नदी पुनरुज्जीवनाचा मोठा कृतीआराखडा
पुणे -प्रतिनिधी उद्योगनगरी पिंपरी‑चिंचवडमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी समस्या तीव्र झाल्या असून राज्य सरकारने विधानमंडळात महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांची घोषणा केली आहे. शहराचा विस्तार आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता, मेट्रो विस्तार, पाणीपुरवठा आणि नदी पुनरुज्जीवन या तीन आधारभूत मुद्द्यांवर सरकारने आपला कृतीआराखडा स्पष्ट केला आहे. (Pimpri Chinchwad) मेट्रो विस्ताराचे उद्दिष्टआमदार उमा खापरे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर…
