Interview तर, तुम्ही जग बदलू शकता – समाजकल्याण सहाय्यक आयुक्त विशाल विशाल लोंढे
प्रिया गायकवाड पुर्वीच्या काळात शिक्षणाचे महत्वही नव्हते आणि सहज शिक्षणाचा लाभही मिळत नव्हता किंवा घेता येत नव्हता, पण, ज्यांच्याकडे शिक्षण होत त्यांच्यातील आत्मविश्वास प्रचंड दिसून यायचा आणि त्या उलट ज्यांच्याकडे शिक्षण नाही, त्यांच्यात आत्मविश्वासाची कमी जाणतयत असत. त्यामुळे चाकरी करणाऱ्यांची संख्या जास्त होती, माहिला तर चूल आणि मूलयाच नियमात असत. पण, अशा काळात डॉ. बाबासाहेब…
