Bhima koregav भीमा कोरेगाव प्रकरणात सागर गोरखे, रमेश गायचोर यांना उच्च न्यायालयाकडून जामीन

  पुणे -प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाने भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेल्या कबीर कला मंचाच्या सदस्य सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांना शुक्रवारी (२३ जानेवारी) जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि श्याम चांडक यांच्या खंडपीठाने हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी कोणतीही स्थगिती दिली नाही. प्रत्येकी १ लाख रुपयांच्या जामिनावर सुटका झालेल्या या…

Read More

उच्चशिक्षित नोकरी करणाऱ्या पत्नीला वैयक्तिक भत्ता नाकारला: पुणे कुटुंब न्यायालयाचा निकाल

पुणे -प्रतिनिधी कुटुंब न्यायालयाने उच्चशिक्षित आणि नोकरी करणाऱ्या पत्नीचा वैयक्तिक निर्वाहभत्त्याचा दावा फेटाळला असला तरी, अल्पवयीन मुलाच्या संगोपनासाठी पतीवर दरमहा १० हजार रुपयांचा भत्ता लावला. कुटुंब न्यायालय क्रमांक २ चे न्यायाधीश के. व्ही. ठाकूर यांनी २२ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या या सामायिक निकालात पत्नीचा घटस्फोटाचा अर्जही नाकारला. दरवर्षी १० टक्के वाढणाऱ्या या भत्त्यासोबत अर्ज खर्चापोटी…

Read More

Pramod nana bhangire जनतेच्या श्वास, विकासाचा ध्यास, प्रमोद नाना भानगिरे यांचा सेवाप्रवास

प्रिया गायकवाड पुणे शहराच्या नकाशावर झपाट्याने वाढणारा आणि विस्तारत जाणारा भाग म्हणजे हडपसर. एकेकाळी ओसाड, गावपणाची छटा असलेला हा परिसर आज माहिती तंत्रज्ञान उद्योग, व्यावसायिक संकुलं, शैक्षणिक संस्था आणि द्रुतगतीने होणाऱ्या शहरीकरणामुळे बहुचर्चित ठरला आहे. इतक्या वेगाने बदलणाऱ्या भागाला वेळीच सक्षम नेतृत्वाची गरज होती, जे केवळ राजकारणात सक्रिय राहील असं नव्हे, तर भागाचा चेहरामोहरा बदलवण्यासाठी…

Read More

Interview अपयशाने खचून न जाता नव्याने यश मिळवूया वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट पाच हेमंत पाटील

पुणे – प्रिया गायकवाड आपल्या हातात वेळ कधीच नसते. असते ती केवळ संधी. मिळालेल्या आयुष्यात वेळ कितीतरी संधी देत राहते. आपण स्वतः हे ठरवायचे कि कोणती संधी घ्यावधी आणि कोणती सोडायची, तुम्हाला मिळालेला संधीचे सोने कराअपयशाने खचून न जाता सातत्याने जो प्रयत्न करतो त्याला यश नक्कीच मिळते. २००२ साली मी एमपीएससी स्पर्धा परीक्षा पास झालो…

Read More

Interview तर, तुम्ही जग बदलू शकता – समाजकल्याण सहाय्यक आयुक्त विशाल विशाल लोंढे

प्रिया गायकवाड पुर्वीच्या काळात शिक्षणाचे महत्वही नव्हते आणि सहज शिक्षणाचा लाभही मिळत नव्हता किंवा घेता येत नव्हता, पण, ज्यांच्याकडे शिक्षण होत त्यांच्यातील आत्मविश्वास प्रचंड दिसून यायचा आणि त्या उलट ज्यांच्याकडे शिक्षण नाही, त्यांच्यात आत्मविश्वासाची कमी जाणतयत असत. त्यामुळे चाकरी करणाऱ्यांची संख्या जास्त होती, माहिला तर चूल आणि मूलयाच नियमात असत. पण, अशा काळात डॉ. बाबासाहेब…

Read More